रत्नागिरी जिल्ह्यातील शाळेमध्ये २००० पदे रिक्त – ZP Ratnagiri Teacher Bharti
ZP Ratnagiri Teacher Bharti 2023
ZP Ratnagiri Teacher Bharti 2023
Konkan Shikshak Bharti 2023 updates – A few days ago, as many as 725 teachers from Zilla Parishad schools transferred to their respective villages. Even after that, the movement of transfer is going on at the Zilla Parishad level. Teachers were recruited in 2010 and then in 2017. Compared to that, due to continuous transfer of districts and due to retirement, the current situation is about 1500 to 2000 vacant posts. There are no teachers to teach in the education minister’s Konkan, the current situation is in Ratnagiri Zilla Parishad schools. If the education system of Konkan is to be saved, preference should be given to local teachers in recruitment, for this, teachers should be recruited using independent criteria, the demand of D.E.D., B.E.D. holders and they are going to attack Chief Minister Eknath Shinde who is visiting Ratnagiri district.
जिल्हा परिषद शाळांतील काही दिवसांपूर्वी तब्बल ७२५ शिक्षक जिल्हा बदली करून आपापल्या गावी निघून गेले. त्यानंतरही बदली करण्याच्या हालचाली जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहेत. २०१० व त्यानंतर २०१७ मध्ये शिक्षक भरती झाली. त्या तुलनेत जिल्हा बदली सातत्याने होत असल्याने व सेवा निवृत्तीमुळे सद्यस्थितीला सुमारे १५०० ते २००० पदे रिक्त आहेत. शिक्षणमंत्र्यांच्या कोकणात शिकवायला शिक्षक नाहीत, अशी स्थिती सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आहे.
कोकणासाठी स्वतंत्र शिक्षक भरती होणार? डीएड्, बीएड्धारकांनी मुख्यमंत्र्यांकडं केली ‘ही’ मागणी
- शिक्षक बदल्यांचे प्रमाण वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा रिकाम्या होत आहेत. परजिल्ह्यातून कोकणात शिक्षक येतात आणि काही वर्षांनी बदली करून निघून जातात. त्यामुळे इथल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे.
- कोकणची शिक्षण व्यवस्था वाचवायची असेल तर स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, त्यासाठी स्वतंत्र निकष वापरून शिक्षक भरती करावी, अशी मागणी डीएड्, बीएड्धारकांची असून रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालणार आहेत.
- जिल्हा परिषद शाळांतील काही दिवसांपूर्वी तब्बल ७२५ शिक्षक जिल्हा बदली करून आपापल्या गावी निघून गेले. त्यानंतरही बदली करण्याच्या हालचाली जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहेत. २०१० व त्यानंतर २०१७ मध्ये शिक्षक भरती झाली. त्या तुलनेत जिल्हा बदली सातत्याने होत असल्याने व सेवा निवृत्तीमुळे सद्यस्थितीला सुमारे १५०० ते २००० पदे रिक्त आहेत. शिक्षणमंत्र्यांच्या कोकणात शिकवायला शिक्षक नाहीत, अशी स्थिती सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आहे.
- दरवेळी परजिल्ह्यातील शिक्षकांची नेमणूक केली जाते, आणि ते शिक्षक ठराविक वर्षे नोकरी करून आपापल्या जिल्ह्यात निघून जातात. त्यामुळे शिक्षकांची जिल्हाबदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्या, अशी मागणी मागील १५ वर्षांपासून कोकणातील डीएड्, बीएड् धारक करत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून ते अगदी मुंबईपर्यंत येथील डीएड्, बीएड्धारकांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली.
- मात्र कोकणातील आजपर्यंतचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, वर्षा गायकवाड, दीपक केसरकर अद्याप यावर तोडगा काढू शकले नाहीत. नोकरीवर रुजू झाल्यानंतर परजिल्ह्यातील हे शिक्षक ग्रामीण भागात न राहता शहराच्या ठिकाणी राहतात. बहुतांश दिवस हे सलग सुट्ट्या घेण्यात जातात. काही दिवस शैक्षणिक कामाचे कारण सांगून तालुक्याच्या ठिकाणी वाया जातात. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत शिकवायला शिक्षकच नसतात, अशी स्थिती पहावसाय मिळते आहे.
- तीन वर्षे कशीतरी ढकलल्यानंतर जिल्हा बदली करण्याचे वेध परजिल्ह्यातील शिक्षकांना लागतात. नवीन भरती सातत्याने रखडत असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी नुकसान होते. हीच स्थिती रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्येही आहे. परजिल्ह्यातील शिक्षकांना येथील कोकणी बोली भाषा अवगत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे, असे कोकणातील काही सरपंचांनी पत्र दिले आहे. स्थानिक शिक्षकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद केले आहे अशी मागणी कोकणातील डीएड्, बीएड्धारकांची आहे.
About 2000 posts are vacant in Zilla Parishad schools in Ratnagiri district. Every time the teachers are appointed from the district and those teachers go to their respective districts after working for a certain number of years. Therefore, for the last 15 years, the D.Ed., B.Ed degree holders in Konkan have been demanding that district transfer of teachers should be stopped and local teachers should be given priority in recruitment. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
रत्नागिरीतील प्राथमिक शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी डीएड, बीएड पदवीधारकांनी केली आहे. कोकणात परजिल्ह्यातून शिक्षक येतात आणि काही वर्षांनी बदली करून निघून जातात. जिल्हा परिषद शाळा वाचवायच्या असतील तर स्थानिक शिक्षकांना भरतीत प्राधान्य द्यावे, त्यासाठी स्वतंत्र निकष वापरून शिक्षक भरती करावी, अशी मागणी डीएड, बीएडधारक करत आहेत. पेसाप्रमाणेच स्वतंत्र निकष वापरून कोकणासाठी स्वतंत्र शिक्षक भरती करावी, अशी त्यांची मागणी आहे. भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
- रत्नागिरी जिल्हा परिषदेतील ७२५ शिक्षकांची नुकतीच एकाच दिवशी जिल्हा बदली झाली आणि ते आपापल्या गावी निघून गेले. यापूर्वी २०१० आणि २०१७ साकील शिक्षक भरती झाली. त्या तुलनेत जिल्हा बदली सातत्याने होत असल्याने आणि सेवानिवृत्तीमुळे जिल्ह्यातील सुमारे २००० पदे रिक्त आहेत. दरवेळी परजिल्ह्यातील शिक्षकांची नेमणूक केल्री जाते आणि ते शिक्षक ठरावीक वर्षे नोकरी करून आपापल्या जिल्ह्यात निघून जातात. त्यामुळे शिक्षकांची जिल्हाबदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी गेल्या १५ वर्षांपासून कोकणातील डीएड, बीएड पदवीधारक करत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून मुंबईपर्यंतच्या उमेदवारांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली. तरीही भरतीप्रक्रिया करताना ऑनलाइन पद्धतीचाच अवलंब केला जात आहे. त्यामध्ये भरतीसाठी पोर्टल उघडण्यात येणार असल्याने पुन्हा परजिल्ह्यातील उमेदवार भरले जातील. त्यावर वेळीच रोख लावला गेला नाही तर अडचणी निर्माण होतील.
- सध्या उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाबदलीविरोधात ओस पडणाऱ्या कोकणातील शाळा वाचवण्यासाठी आता स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. गावागावातील लोकप्रतिनिधी, जाणकार नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत शाळा बचाओ आंदोलन सुरू केले आहे. पाठिंब्याची पत्रे कोकण डीएड, बीएड पदवीधारक असोसिएशनमार्फत शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात येत आहेत. असोसिएशनकडे आलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पत्रात कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू व्हायचे आणि काही वर्षांनंतर आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे, या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. नोकरीवर रुजू झाल्यानंतर परजिल्ह्यातील हे शिक्षक ग्रामीण भागात न राहता शहराच्या ठिकाणी राहतात. बहुतांश दिवस हे सलग सुट्ट्या घेतात. काही दिवस शैक्षणिक कामाचे कारण सांगून तालुक्याच्या ठिकाणी वाया जातात. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत शिकवायला शिक्षकच नसतात, अशी स्थिती आहे. यात बदल करण्यासाठी स्थानिक उमेदवारांचीच भरती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ZP Ratnagiri Teacher Recruitment 2023- As Ratnagiri Zilla Parishad could not recruit teachers, the number of vacant posts is increasing. At present, 1 thousand 300 posts are vacant, out of which 700 teachers have been ordered to leave the government. There are currently 6 thousand teachers working in the district. So 1 thousand 300 posts are vacant. Now if these 700 teachers are released, 2000 posts will be vacant. Due to this, nearly 30 percent of the posts will be vacant. Read More details are given below.
Shikshak Bharti: एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे
ZP Ratnagiri Shikshak Bharti 2023: जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा हा राज्यात सर्वोत्तम मानला जातो. मात्र अनेक वर्षे जिल्हा परिषदेची शिक्षक भरती न होवू शकल्याने रिक्त पदांची संख्या वाढतच निघाली आहे. सध्या १ हजार ३०० पदे रिक्त त्यात आता ७०० शिक्षकांना परजिल्ह्यात सोडण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. एप्रिल ते १५ एप्रिल या दरम्यान त्यांना सोडावे असे म्हटले आहे.
ZP Teacher Bharti-मार्चअखेरपर्यंत जिल्हा परिषद शाळांमध्ये करणार भरती
यामुळे आता जिल्ह्यातील मुलांना शिक्षण द्यायचे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांचा विषय गाजत आहे. या प्रक्रियेत राजकीय पुढाऱ्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून
प्रशासनावर दबाव टाकण्यात येत आहे. हा विषय जिल्हा परिषदच्या अनेक सर्वसाधारण सभेतही गाजला आहे. जिल्हा बदलून जाणाऱ्यांची संख्या बघता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. म्हणजे हाताच्या बोटावर माजण्याइतकी आहे.
गेल्या दहा वर्षात जिल्हा बदलून जाणाऱ्या शिक्षकांना अगदी कोणत्याही अडथळा न आणता मुक्तहस्ते जि.प. प्रशासन सोडत आहे. राज्य शासनाने या बदलीत पारदर्शकता यावी म्हणून सन २०१८-१९ मध्ये एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. पण त्यामध्ये त्रूटी होत्या. ही प्रक्रिया सुरू असतानाच २०१९ मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. यामुळे २०२०- २१, २०२०-२२ या वर्षात शाळा बंद असल्यामुळे बदली प्रक्रिया झाली नव्हती.
जवळपास ३० टक्के पदे आहेत रिक्त…
जिल्ह्यात सध्या ६ हजार शिक्षक कार्यरत आहेत. तर १ हजार ३०० पदं रिक्त आहेत. त्यात आता या ७०० शिक्षकांना कार्यमुक्त केलं तर २००० पदं रिक्त होणार आहेत. यामुळे जवळपास ३० टक्के पदं रिक्त होणार आहेत. यामुळे शैक्षणिक कारभार कसा चालवायचा असा प्रश्न जि.प. समोर उभा राहिला आहे. सध्यातरी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.